उदास संध्याकाळी मनात होते असंख्य विचार
आठवणींच्या लहरी उठताच उरात उठल्या कळा
साता-जन्माची साथ करणार होतास ना रे तु ?
अचानक न बोलता कसा गेलास तु ?
मोह उरलाच नाही का आपल्या प्रेमाचा
गंध नसेल पण रंगाच वरदान आहे मला
मनाअशी जुळ्लेल्या मनाच नात असचं का तोडुन जाणारे
एवढ तर सांगुन जा या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तु पुन्हा केव्हा येणारेस ???
तु पुन्हा केव्हा येणारेस ????